मागील post वाचला असेल तर त्यात me अनूप च reference दिला आहे। अनूप म्हणतो की एवढी अंगात रग असेल तर सह्याद्रिचे कड़े चढ़ आणि सगळी रग मिटव।
chaayला....एकदम करेक्ट बोलला तो। आयुष्यात हे पण करायचे राहिले आहे। कॉलेज मधे असताना अमित, प्राची etc। मित्र-मैत्रिणी ट्रेक करायचे अणि me दारू धोसत बसायचो। छे छे, महत्वाचा वेळ वाया घालवला.....असे नही वाटत अजुन पण ह्या पुढे दर सहा महिन्यात एक तरी ट्रेक करायचाच। हरिश्चन्द्रगड, तोरणगड़, धाक च बाहिरी हे सगले गड़ चढून यायला पाहिजेत।
बघुया कसे जमते ते। हे हिन्दी मधून मराठी लिहिले आहे। लिहिण्यात जय चुका झाल्या आहेत तय माफ़ कराव्या।
Monday, December 1, 2008
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment